“देव तारी त्याला कोण मारी” ही म्हण तुम्ही नक्कीच ऐकली असेल. लोक संकटात असताना बरेचदा देवाची आठवण ठेवतात आणि जर मनापासून विनंती केली असेल तर देव त्याला वाचवण्यासाठी एखादा देवदूत पाठवितो. आज आम्ही तुम्हाला पिलीभीत आणि टनकपूर रोडवर असलेल्या हरदयालपूर गावची अशीच एक घटना सांगणार आहोत, हि सगळी घटना तुम्हाला कळल्यावर तुम्हालाही या म्हणीवर विश्वास बसू लागेल.

या गावाच्या सभोवताल अतिशय दाट जंगल आहे आणि सावित्रीदेवीची झोपडी खेड्यापासून सुमारे 300 मीटर अंतरावर आहे. सावित्री आपल्या 17 वर्षाची मुलगी किरणसमवेत झोपडीत राहते. सावित्रीच्या पतीने 4 वर्षांपूर्वी या जगाचा निरोप घेतला.

नवऱ्याच्या नि*ध*नानंतर आई आणि मुलगी दोघी एकट्याच राहिल्या आहेत. काही दिवसांपूर्वी ह्या दोघी त्यांच्या झोपडीत झोपल्या असता काही गुंडांनी त्यांच्या घरावर ह*ल्ला केला. रात्रीचे 1.30 वाजले होते.

त्या गुंडानी जबरदस्तीने सावित्रीची मुलगी किरणला उचलून जंगलात नेले. दरम्यान किरणने बरीच आवाज केला पण ते दोन गुंड लोक असल्याने तिला काहीच करता आले नाही.

पण मग एक माणूस किरणच्या जीवनात एक देवदूत म्हणून आला. जेव्हा, गुंड किरणला जंगलाकडे घेऊन जात होते तेव्हा तेथून एक ट्रक जात होते. ट्रक चालक असलमला किरणचा आवाज ऐकताच त्याने ट्रक थांबविला आणि एका मित्रासह जंगलाकडे पळत सुटले.

जेव्हा ते जंगलात पोहचले त्यांच्यासमोर जे दृश्य होते ते खूप भितीदायक होते. त्याने पाहिले की ते दोन गुंड लोक मुलीला त्या जबरदस्ती करत होते, आणि तिच्यावर अत्याचार करत होते.

हे पाहून असलमने त्याच्या दोन्ही हातांनी एका गुंडला पकडले. तेव्हा दुसरा गुंड आला आणि त्याने मागून असलमच्या डोक्यावर जोरदार ह*ल्ला केला. असलमला खूप दु*खा*प*त झाली पण त्याने हार मानली नाही आणि त्याने पुन्हा मुलीला वाचवण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ट केली.

मुलीला वाचवण्याच्या प्रयत्नात असलमच्या मित्रालाही खूप दुखापत झाली. परंतु त्यांनी दोन्ही गुंडांचा ठामपणे सामना केला आणि शेवटी गुंडांना तेथून पळ काढावा लागला. शौर्य दाखवून असलमने किरणचा आब्रू वाचवली.

असलमला बरीच दु*खा*प*त झाली होती, त्यामुळे काही दिवस त्याला रुग्णालयात दाखल करावे लागले. बरे झाल्यानंतर असलम सावित्रीबाई आणि किरण यांना भेटून परत आला.

या घटनेला 4 वर्षे झाली होती. एक दिवस असलम त्याच मार्गाने कुठेतरी जात होता, तेव्हा अचानक त्याच्या ट्रकमध्ये काही कारणास्तव आग लागली आणि ट्रकवरील नियंत्रण सुटल्यामुळे ट्रक दरीत पडला. तो ट्रकसह दरीत अडकला.

ती दरी सावित्री बाईच्या घरापासून फक्त एक किलोमीटर अंतरावर होती. अचानक, सावित्रीबाई आणि किरणला एक मोठा आवाज ऐकू आला. दोघीही. त्या आवाजाच्या दिशेने जात त्या दारी पाशी येऊन पोहोचल्या. त्यांनी कसा तरी असलमचा जी*व वाचवला आणि त्याला आपल्या घरी आणले.

त्यांनी डॉक्टरांना बोलावून जखमी असलमवर उपचार केले. जेव्हा असलमला जाग आली तेव्हा त्याने किरणला ओळखले. त्याने विचारले की तू तीच मुलगी आहेस का हिला गुंडांनी पकडले होते? हे ऐकून किरणनेही तिला ओळखले आणि मिठी मारून रडू लागली. असलमच्या डोळ्यातून आश्रू थांबत नव्हते. त्या दिवसापासून किरणने असलमला आपला भाऊ मानलं आणि आता ती प्रत्येक रक्षाबंधनाला त्याला राखी बांधते.

जात आणि धर्म एखाद्या व्यक्तीला तेव्हा कळेल जेव्हा आपण त्याला त्याविषयी सांगाल परंतु माणुसकीचा तर कोणताच धर्म नसतो!

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते.

तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.