मुंबईकर तरुणांची विठ्ठलनामाची अफलातून कवाली

वारकरी विठ्ठलाच्या दर्शनासाठी निघाला आहे. अवघं पंढरपूर वारकऱ्यांनी भरलं आहे. ओठात हरी नामाचा गजर आणि हद्यात विठ्ठलाच्या भेटीची ओढ घेवून वारकरी दरवर्षी पंढरपुरात दाखल होत असतात. अभंग आणि वारी यासारख्या गोष्टींपासून अधिक तरुण हे लांब असतात. पण मुंबईतला एका ग्रुप याला अपवाद आहे. ते वारकरी नाहीत किंवा पंढरपुरातही नाहीत तरी ते विठ्ठल नामाचा गजर करतायंत कवालीच्या माध्यमातून…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here