मराठी चित्रपट सृष्टी मध्ये नात्यांचा खूप काळ निभाव लागलेला दिसत नाही. अनेक अभिनेते अभिनेत्री अश्या आहेत की त्यांनी आधी प्रेम केलं. मग काही काळ सोबत राहिले पण आयुष्यात कायमची साथ देण्यात अपयश आलं. ज्यांना अपयश आल मग त्यांनी सोबत न राहण्याचा निर्णय घेतला.

अनेकांचे घटस्फोट झालेले आहेत. आज आपण अश्याच काही अभिनेत्री यांच्याबद्दल जाणून घेणार आहोत ज्यांचे नुकतेच घटस्फो’ट होऊन वि’भ’क्त झाले आहेत. विभक्त होण्याची नेमकी कारणे काय ? कश्याने ते सोबत राहत नसतील. आज हे आपण जाणून घेऊयात.

यात सर्व आघाडीच्या मराठी अभिनेत्री आहेत. त्यात प्रामुख्याने मालिकेत काम करणाऱ्या अभिनेत्री फार दिसून येत आहेत. सोबत काही चित्रपटात काम करून स्टार झालेली ही यात आहेत.

सई ताम्हणकर ही अभिनेत्री तर आपल्याला माहीतच असेल. सई ताम्हणकर आज प्रत्येक चित्रपटात नेहमी काहीतरी हटके अभिनय करत असते. आणि या ना त्या मार्गाने चर्चेत येत असते. मागे ती एकदा तिच्या वैयक्तिक कारणामुळे चर्चेत आली होती. तिने ज्याच्याशी प्रेम करून लग्न केलं होतं आणि त्यांचं प्रेम प्रकरण प्र’चं’ड गाजलं होतं.

पण मध्ये त्यांनी एकमेकांना सोडून घटस्फो’ट घेतला. त्याचं नाव आहे अमेय गोसावी. सई आणि अमेयचं लग्न 15 डिसेंबर 2013 ला झालं होतं. दोघेही चित्रपट सृष्टी त असल्याने इथेच त्यांची ओळख झाली. मग प्रेम आणि लग्न. तीन वर्षे सोबत राहून त्यांनी लग्न केलं होतं. पण काहीच काळात सईच्या चाहत्यांमध्ये मोठा ध’क्का बसला. सई आणि अमेय गोसावी यांनी घटस्फो’ट घेतला. आता तो कोणत्या कारणाने घेतला हे मात्र अजूनही समोर आलेलं नाही.

दुसरी अभिनेत्री नाही अभिनेता आहे. त्याचं नाव आहे सगळ्यांचा लाडका चॉकलेट बॉय स्वप्नील जोशी. अभिनेता स्वप्नील ने 2005 मध्ये अपर्णा जोशी यांच्या बरोबर प्रेम करून लग्न झालं होतं. पण हेही तीन वर्षांत चं संपलं. दोघांनाही साथ प’ट’ली नाही. त्यांनी घटस्फो’ट घेतला आहे. त्यांनतर स्वप्नील ने 2011 मध्ये दुसरं लग्न केलं. आता स्वप्नील चं हे लग्न सक्सेस झालं असं दिसत आहे. तो कुटुंबासोबत आनंदी जीवन जगत आहे.

तिसरी अभिनेत्री आहे, बिगबॉस 3 फेम शर्मिष्ठा राऊत ही आहे. तिच लग्न अमेय निपुणकर यांच्याशी झाला होता. इथं सुद्धा दोघांचं फार काळ नातं टिकू शकलं नाही. लग्नानंतर खूप लवकर त्यांचा घटस्फो’ट झाला.

मन जुळले की प्रेम जुळतं पण यांचं कुठं अडलं हेही अजून अज्ञात चं आहे. शर्मिष्ठा ने अजून दुसरे लग्न केलेलं नाही. अजून ती सिंगलच आहे. आता ती हे मन बावरे या मालिकेत महत्वपूर्ण भूमिका साकारत आहे.

बिगबॉस मराठी फेम रुपाली भोसले हिचं लग्न 2012 मध्ये झालं होतं. पण काही कारणास्तव त्यांच्यात देखील घटस्फो’ट झाला. त्यांनाही खूप जास्त सोबत राहता आलं नाही.

अगबाई सासूबाई फेम तेजश्री प्रधान ला कोण नसेल ओळखत. आज ती घराघरात पोहचली आहे. पण तिचं आयुष्य मात्र एकटेच आहे. तिचं शशांक केतकर सोबत लग्न झालं होतं. दोघांचं एकमेकांवर खूप प्रेम ही होतं. पण शेवटी त्यांच्यात काहीतरी बिघडलं आणि घटस्फो’ट झाला. आता ती मालिकेत काम करणारा नवरा बबड्याच्या प्रेमात दिसत आहे.

अश्या अनेक कलाकारांचे घटस्फो’ट होऊन आयुष्य थांबलेलं आहे. अश्याच वेगवेगळ्या माहिती साठी आम्ही पुन्हा नवीन घेऊन येऊ. तोपर्यंत धन्यवाद.. त्यात कलाकार यांची बाहेर खूप सारे लफडं असतात. म्हणून सुद्धा त्यांची साथ सु’ट’ली जाते. बॉलीवूड, मराठीत आजकाल सत्यवान आणि सावित्री फारच तुरळक आढळतात..

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.