स्वभाव, वागणं आणि जगणं पटलं नाही की आपलाच जवळचा कधी लांबचा बनून जातो कळत सुद्धा नाही. बॉलिवूड मध्येही अश्या भांडणाची खूप प्रकरणे आहेत. चला तर मग आज तेच जाणून घेऊयात.

बॉलिवूडमधील दोन प्रसिद्ध अभिनेत्रींविषयी बोलायचं म्हंटलं तर दीपिका आणि कतरिना या दोघीही खूप सुंदर आणि यशस्वी अभिनेत्री आहेत; पण आपल्याला हे माहीतेय का ? दोघींचा एकमेकींशी छत्तीसचा आकडा आहे.

आपल्या माहितीकरिता दीपिका आणि रणवीर कपूर ही प्रसिद्ध जोडपं होतं. त्यांचं एकमेकांवर प्रेम होतं. त्यात हे लपवून नाहीतर जगजाहीर होतं.

आपल्याला वाटत असेल की ते सर्वसामान्य, आपल्या सारखे कश्याला भांडत असतील ? तर आपण चुकीचा विचार करताय.

या पृथ्वी तलावावरचा प्रत्येक मनुष्य सारखाच; बॉलिवूड जेवढं बाहेरून ग्लॅमरस दिसतं तेवढंच आतून घोटाळे आणि भांडणे बाज आहे.

सर्वांना वाटायचं की रणबीर आणि दीपिकाची ही जोडी कधीचं ब्रेक होऊ शकत नाही, परंतु काही दिवसांनंतर जेव्हा कतरिना रणवीरच्या आयुष्यात आली, तेव्हा रणवीरने दीपिकला सोडलं. दीपिकाला याचं खूप दुःख झालं. अश्यात काय झालं की डिप्रेशनमध्ये गेली.

आणि सावरून लगेच बाहेर पडली. हळू हळू या दोघींची कटुता थोडी सुद्धा कमी झाली नाही;. कारण दीपिकाचा रणबीर कतरिना ने हिरावला होता. आजही या दोघीच्याही मनात कटुता कायम आहे.

प्रियांका चोप्रा आणि करीना कपूर यांच्या जोडीचं ही एकमेकांशी काहीच पटत माही.

इतर कोणत्याही ठिकाणी त्या सोबत शोमध्ये दिसलेले आहेत. पण बोलत कधीच नसतं. त्यांच्या नात्यात एवढा दुरावा नेमकं आला कुठून ? तेच आता जाणून घेऊयात.

करीना आणि प्रियांका यांनी मिळून एक चित्रपट केला होता. ज्यात अभिनेत्री प्रियांकाला भूमिका साठी खुपचं कौतुक मिळालं होतं. करीना मात्र अजूनही कुणी हेच जे की करिनाला खटकलं.

यांनी भांडणे सुद्धा जास्त बाहेर येऊन दिली नाही. यशाची शांतीत क्रांती केली जाते; पण यांनी शांतीत भांडणे लपवून ठेवली आहेत.

एवढंच नव्हे तर बिपाशा आणि दीपिका यांचा सुद्धा खूप मोठा असा छत्तीस चा आकडा आहे.