ज्या सेलिब्रिटी कलाकारांचे आपण चाहते असतो त्यांच्या खऱ्या आयुष्यात घडणाऱ्या गोष्टी जाणून घेण्याची तुम्हा आम्हा सर्वांना खूप उत्सुकता असते. आता ऐश्वर्या राय सारखी अभिनेत्री जी आधी सलमान खान यांच्याबरोबररिलेशन मुळे चर्चेत आली होती. पण पुढे त्यांच्यात काहीतरी बिनसलं आणि मग ब्रेकअप करून ऐश्वर्या राय ने अभिषेक बच्चन सोबत लग्न केलं. पण ऐश्वर्या सोबत राहून ती सुखी आहे का ? जसे सलमान खान सोबत भां’डणे झाली तसे अभिषेक सोबत झालीत का ? तर चला मग जाणून घेऊयात सविस्तर.

बॉलिवूडच्या चर्चेत असणाऱ्या लोकप्रिय जोडप्यांबद्दल बोलायचे झाले तर अभिनेत्री ऐश्वर्या राय आणि अभिनेता अभिषेक बच्चन यांचे नाव सर्व प्रथम येते. वर्ष 2007 मध्ये ऐश्वर्याने अभिषेकसोबत सात फेऱ्या घालून वैवाहिक आयुष्य सुरू केले आहे..

लग्नानंतर थोड्याच वेळात, अभिषेक ऐश्वर्या हे मुलगी आराध्याचे पालक झाले. अनेक बातम्या या दरम्यान आला. अनेकदा बातम्या अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्याच्या लग्नाबद्दल ही येतात जातात. ऐश्वर्या आणि अभिषेक अनेकदा त्यांच्या लग्नाशी संबंधित गोष्टींवर मोकळेपणाने बोलताना दिसतात.

एका मुलाखतीत दोघांनी सांगितले होते की लग्नानंतर दोघांमध्ये खूप भां’डणे व्हायची. अभिषेकने मुलाखतीत सांगितले होते की, ऐश्वर्यासोबतचे भां’डण संपवण्यासाठी त्याने नेहमीच माफी मागितली आहे. म्हणजे चूक कुणाची असो माफी अभिषेक बच्चन च मागणार. ऐश्वर्या राय बच्चननेही तिच्या लग्नाबद्दल एका मुलाखतीत मोकळेपणाने सांगितले. ज्यात त्याने अनेक गोष्टी उघड झाल्या.

ऐश्वर्या राय बच्चनने वोगला दिलेल्या मुलाखतीत स्वतःच्या लग्नाबद्दल बरेच काही सांगितले होते. ऐश्वर्या रायला जेव्हा मुलाखतीत विचारण्यात आले की, ‘लग्नानंतर अभिषेक बच्चनसोबत तिचे भां’डण झाले का?’ ऐश्वर्याने उत्तर दिले की हो एकदा नाही तर काही काळ “दररोज.”

ऐश्वर्याने अभिषेक बच्चनसोबतच्या भां’डणावर स्पष्टीकरण देताना सांगितले की “हे भां’डण नव्हते तर एक प्रकारचे मतभेद होते. ते इतके गंभीर भां’डण नव्हते. जर ही अशे भां’डणे नसती तर आमचे लग्न खूप कंटाळवाणे झाले असते.”

भां’डणानंतर अभिषेक बच्चन माफी मागतो : अभिषेक बच्चन यांनी असेही म्हटले होते की “तुम्ही मीडिया वाले मंडळी जे काही बोललात ते ऐकून काही फरक पडत नाही. अर्थातच तुमच्याकडे कोणतेही ठोस पुरावे नसतात. पण आमच्या जगात या गोष्टींना काही फरक पडत नाही.”

एवढेच नाही तर अभिषेक बच्चनने लोकांना लग्नाबाबत सल्लाही दिला होता. अभिषेक बच्चन यांनी सल्ला दिला होता की “लोक अनेकदा विवाहाबद्दल विनोद करतात, पण प्रत्यक्षात ते खूपच हास्यास्पद आहे.” कारण खऱ्या आयुष्यात खूप लग्न केल्यानंतर अडचणींचा, प्रेमाचं रिलेशन सांभाळायला संघर्ष करावा लागतो.

अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय अजूनही एकत्र आहेत आणि सुखाने संसार करत आहेत. त्यांना आराध्य ही एक मुलगी आहे. आणि त्यांच्या आयुष्याचा खूप आनंद घेत आहेत. अभिषेक बच्चन त्याच्या व्यावसायिक जीवनातही उत्तम काम करत आहे.

अलीकडेच अभिषेकचा ‘द बिग बुल’ हा चित्रपट प्रदर्शित झाला. चित्रपटातील त्याचा अभिनय पाहून सर्वांनी त्याचे खूप कौतुक केले. त्याचबरोबर पुन्हा एकदा ऐश्वर्या राय बच्चन मोठ्या पडद्यावर धडकणार आहे. ऐश्वर्या राय सध्या तिच्या आगामी ‘पोन्नियां सेल्वन’ या चित्रपटात मध्य प्रदेशात दिसणार आहे. मणिरत्नम या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहेत.